Type Here to Get Search Results !

समाविष्ठ २३ गावांमधील अतिक्रमणांसहित, विकासआराखडा आणि भरती घोटाळ्यावर पहा काय म्हणालेत उपमुख्यमंत्री अजित पवार

 

पुणे, दि. १७ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ठ करण्यात आलेल्या २३ गावांच्या विकासाचा मुद्दा सध्या सर्वत्र गाजतोय. त्याचबरोबर त्या २३ ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भरती घोटाळ्यावर देखील उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत स्पष्ट वक्तव्ये केलीत. विकास आराखडा कोणी करायचा आणि तो कसा असावा याचे व्हिजन देखील अजित पवारांनी मांडले. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जवळपास ४० मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेत २३ गावांच्या प्रश्नांवर पाच मिनिटांच्या जवळपास बोललेत अजित पवार. पाहूयात काय काय बोललेत सविस्तर...

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक :  https://www.instagram.com/checkmate_times/

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.